मुख्य बातमी
-
आबलोलीतील तरुण सामाजिक कार्यकर्ते गोविंद पागडे यांचे निधन
आबलोली (संदेश कदम) : येथील युवा सामाजिक कार्यकर्ते, आबलोली वरची पागडेवाडी विकास मंडळ या मंडळाचे सचिव तसेच नमन, नाट्य कलाकार…
Read More » -
रा. भा. शिर्के प्रशालेत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ साजरा
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक (इ. ८ वी)…
Read More » -
शामराव पेजे महामंडळातर्फे १ लाखांपर्यंतची थेट कर्ज योजना; पात्र नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन
रत्नागिरी : शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत ‘१ लक्ष रुपयांपर्यंतची थेट कर्ज योजना’ राबविण्यात येत आहे.…
Read More » -
आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या ‘कोकण दर्शन’ कार्यक्रमात गणेशगुळे आणि कातळशिल्पांचा पर्यटन प्रवास
रत्नागिरी : आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या पर्यटनावर आधारित ‘कोकण दर्शन’ या कार्यक्रमातून शुक्रवारी (१० जुलै) सकाळी ८.४० वाजता श्रोत्यांना गणेशगुळे आणि…
Read More » -
कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे एसटी कार्ड नोंदणीला प्रतिसाद
रत्नागिरी : कुवारबाव परिसरातील नागरिकांना एसटी आगारात न जाता ही कार्ड सुलभरित्या कुवारबाव येथे मिळण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघ कुवारबाव यांच्या…
Read More » -
कालसुसंगत न्यायसंहितेमुळे भारतीयीकरणाची भूमिका : ॲड. पारिजात पांडे
रत्नागिरी : सन १८५७ साली पहिला स्वातंत्र्यसंग्राम उठाव झाला. त्यानंतर ब्रिटीशांनी १८६० मध्ये पहिला कायदा ,भारतीय दंड संहिता आणला. स्वातंत्र्य…
Read More » -
मतदारयादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम
रत्नागिरी : भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण…
Read More » -
रघुवीर घाटाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष निधी मंजूर करावा
मुंबई : आमदार प्रमोद जठार यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन रघुवीर घाट (ता. खेड) यांच्या सर्वांगीण…
Read More » -
आंबेत-म्हाप्रळ पुलाजवळील दुसरी बार्जही यशस्वीरित्या हटविली
दापोली : रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या सावित्री खाडीवरील महत्त्वाच्या म्हाप्रळ-आंबेत पुलाला रविवारी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास वाळू वाहतूक…
Read More » -
सशक्त भारतासाठी पंचपरिवर्तन स्वीकारावे : सचिन वहाळकर
रत्नागिरी : भारतीय जनसंघाचे थोर नेते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि अखंड भारतासाठी योगदान दिले. आज सशक्त,…
Read More »