खरीप हंगाम
-
मुख्य बातमी
सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगामात सहभागी होण्यासाठी शेवटचे १५ दिवस शिल्लक
रत्नागिरी : या वर्षीचे अल-निनोचे संकट, विविध कीड रोगांचा प्रादुर्भाव व विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पीक उत्पादनामध्ये घट झाल्यास शेतकऱ्यांचे होणारे…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
जिल्ह्यात खरीप पीक विमा योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत मुदत : जिल्हा अधीक्षक कृषी शिवकुमार सदाफुले
रत्नागिरी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात भात आणि नाचणी पिकांचा विमा उतरवण्याची प्रक्रिया सुरू झाली असून,…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
जिल्ह्यात खतांचा पुरेसा साठा उपलब्ध; युरियाचा ५५० मे. टन आरक्षित साठा विक्रीसाठी खुला
रत्नागिरी : चालू खरीप हंगामाच्या प्रगतीपथावर जिल्ह्यातील शेतकर्यांना मुबलक प्रमाणात आणि वेळेवर खत साठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने सूक्ष्म नियोजन…
Read More » -
मुख्य बातमी
खत पुरवठ्याबाबत शेतकऱ्यांनी चिंता करू नये; अडचण असल्यास थेट संपर्क साधा : आमदार शेखर निकम
चिपळूण : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांना खतांचा पुरेसा व वेळेवर पुरवठा व्हावा यासाठी शासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पाहणी करण्यासाठी ग्रामस्तरीय समिती
रत्नागिरी : खरीप हंगाम २०२५ मध्ये दिलेल्या मुदतीत ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाईन पाहणी करण्याचा शासन निर्णय…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात सर्वाधिक पाऊस
म्हसळा (संजय खांबेटे) : रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची (१६५७.३ मिमी) नोंद म्हसळा तालुक्यात, तर सर्वांत कमी खालापूर तालुक्यात (९८९.१ मिमी)…
Read More » -
मुख्य बातमी
खरीप हंगाम सन २०२५-२६ मध्ये भात व नाचणी पेरणीबाबत शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी
रत्नागिरी : जिल्ह्यात २१ मेपासून सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पूर्वमोसमी पाऊस सुरू असून आतापर्यंत जिल्ह्यात ४६८.२ मिमी पाऊस झाला आहे. यापूर्वी…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
कृषी विभागाकडून गुण नियंत्रणासाठी तक्रार निवारण हेल्पलाइन, भरारी पथके व तक्रार निवारण समित्यांची स्थापना
रत्नागिरी : कृषी विभागाकडून गुण नियंत्रणासाठी तक्रार निवारण हेल्पलाइन, भरारी पथके व तक्रार निवारण समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. निविष्ठांबाबत…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
खते, बियाणे, कीटकनाशके खरेदी करताना दक्षता घ्या
रत्नागिरी : कृषी निविष्ठा अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडून खरेदी कराव्यात. या निविष्ठा खरेदी करताना त्यावर लिहिलेली पॅकिंग तारीख, अंतिम तारीख, लेबल…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ७२८ कोटी कर्जाचे वाटप
रत्नागिरी : जिल्ह्यात २०२४-२५ या आर्थिक वर्षात विविध बँकांनी ५०६ कोटी खरीप पीक कर्जाचे, तर २२१ कोटी रब्बी पीक कर्जाचे…
Read More »