मान्सून
-
मुख्य बातमी
वाकेड घाटात भीषण दुर्घटना! दरड कोसळून पेट्रोल पंपावरील केबिन गाडली; अनोळखी वृद्धाचा मृत्यू
लांजा : तालुक्यात वाकेड येथील लक्ष्मीबाग परिसरात मुंबई-गोवा महामार्गालगत सुरू असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर शनिवारी रात्री भीषण दुर्घटना घडली.…
Read More » -
महाराष्ट्र
राज्यात पावसाचे थैमान; मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’
मुंबई : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यातील ४ जिल्ह्यांसाठी आज ‘रेड अलर्ट’ (अतिवृष्टीचा इशारा) तर ९ जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’…
Read More » -
मुख्य बातमी
४ ते ६ जुलैदरम्यान मुंबई एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई : मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये ४ ते ६ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात…
Read More » -
मुख्य बातमी
जिल्ह्यात आज पावसाचा ‘रेड अलर्ट’; २ ते ५ जुलै ‘ऑरेंज अलर्ट’
रत्नागिरी : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १ जुलै…
Read More » -
मुख्य बातमी
साखर सडे (राजापूर) येथे घरावर झाड कोसळून लाखोंचे नुकसान
राजापूर : तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी विविध ठिकाणी पडझडीच्या घटना घडून मोठे नुकसान झाले. साखर सडे (चव्हाणवाडी) येथे जेष्ठ…
Read More » -
मुख्य बातमी
निवळीत महामार्गालगत दरड कोसळली; दोन घरांना धोका
रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील निवळी (कोकजेवठार) येथे रविवारी अचानक दरड कोसळल्याने दोन घरांवर धोक्याची टांगती तलवार निर्माण झाली आहे.…
Read More » -
मुख्य बातमी
जिल्ह्याला पुढील तीन दिवस यलो अलर्ट
रत्नागिरी : मान्सून सक्रिय झाल्याने संपूर्ण कोकण किनारपट्टीसह रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरी शहरातील खालचा फगरवठारातील काही भाग जलमय; घरांना धोका
रत्नागिरी : शहरात आणि परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली असून, या पावसात शहरातील अनेक भाग जलमय झाले आहेत. शहरातील खालचा…
Read More » -
मुख्य बातमी
पाणी टंचाईमुळे लोटे एमआयडीसीतील उद्योग ठप्प होण्याची भीती
खेड : लोटे औद्योगिक वसाहत आणि पंचक्रोशीतील १९ गावांवर सध्या भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले असून परिस्थितीत तातडीने सुधारणा झाली नाही,…
Read More » -
मुख्य बातमी
राज्यात २४ जूननंतरच पावसाचा जोर वाढणार
मुंबई : राज्यात मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांना आणखी काही दिवस पावसासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्यात…
Read More »