मुंबई विद्यापीठ
-
मुख्य बातमी
मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राच्या संशोधनाला राष्ट्रीय यश
रत्नागिरी : नद्यांमधील प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पर्यावरण शास्त्र विभागाचे संशोधक…
Read More » -
मुख्य बातमी
मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी येथील उपपरिसरातील नियमित अभ्यासक्रमांच्या प्रवेशापूर्वीची नोंदणी सुरू
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी येथील उपपरिसरातील नियमित अभ्यासक्रमांच्या प्रवेशापूर्वीची नोंदणी सुरू झाली आहे. एमएस्सी एन्व्हायरमेंटल सायन्स (कालावधी २ वर्षे),…
Read More » -
मुख्य बातमी
मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसरात ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर’ला मंजुरी
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसराची निवड भारत सरकारच्या नीती आयोग अंतर्गत कार्यरत अटल इनोव्हेशन मिशन यांच्या ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन…
Read More » -
मुख्य बातमी
देव घैसास कीर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा रत्नागिरी उपपरिसर येथे एकदिवसीय कार्यशाळेत सहभाग
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाचे देव घैसास कीर कला वाणिज्य विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष व द्वितीय वर्ष विज्ञान विभागाच्या…
Read More » -
मुख्य बातमी
मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रात राष्ट्रीय विज्ञान दिन
रत्नागिरी : नवा शोध घेताना, अनुभवातून घेतलेला जुना बोधही तितकाच महत्त्वाचा असतो. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन रुजणे आवश्यक असल्याचे…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरी उपकेंद्रात मोफत उपलब्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन
रत्नागिरी : मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत लिपिक पदावरील भरतीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठ संचलित रत्नागिरी उपकेंद्रात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मोफत उपलब्ध…
Read More » -
मुख्य बातमी
देव-घैसास-कीर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाच्या उपपरिसराला शैक्षणिक भेट
रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाचे देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेमार्फत मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण…
Read More » -
मुख्य बातमी
सेंद्रिय शेती काळाची गरज आहे : कुलगुरु डॉ. संजय भावे
रत्नागिरी : शेतीचा अभ्यास हा मूलभूत विज्ञानाचा भाग आहे. सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. स्वयंप्रेरणेने, स्वयंस्फूर्तीने केलेले संशोधन प्रत्येक…
Read More » -
मुख्य बातमी
आंतरराष्ट्रीय विज्ञान, तंत्रज्ञान परिषदेचे उद्घाटन
रत्नागिरी : भारताने गेल्या दहा वर्षांत संशोधनामध्ये मोठी झेप घेतली आहे. संशोधनामध्ये भारताने सातव्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर यशस्वी झेप घेतली.…
Read More »
