राजू शेट्टी
-
मुख्य बातमी
कोकणातील नुकसानग्रस्त आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील : राजू शेट्टी
मुंबई : कोकणातील नुकसानग्रस्त आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आयोजित केलेला सर्वपक्षीय…
Read More » -
मुख्य बातमी
आंबा व काजू बागायतदार १५ मे रोजी “वर्षा”वर धडकणारच : राजू शेट्टी
मुंबई : राज्याचे महसूलमंत्री उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असले तरीही यापुर्वीचा अनुभव…
Read More » -
मुख्य बातमी
हापूस बागायतदारांची लूट थांबवा, अन्यथा गाठ शिवसेनेशी
रत्नागिरी : निसर्गाच्या लहरीपणाने आधीच हतबल झालेल्या कोकणातील आंबा बागायतदारांची आता कॅनिंग कंपन्यांकडून आर्थिक लूट केली जात असल्याचा गंभीर आरोप…
Read More » -
मुख्य बातमी
कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली उद्धव ठाकरे यांची भेट
मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी मदतीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना राज्य…
Read More » -
मुख्य बातमी
प्रति झाड ५ हजार रुपये भरपाईसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांचा एल्गार
रत्नागिरी : कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असताना, सरकारकडून मिळणारी मदत म्हणजे शेतकऱ्यांचा घोर…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरीत उद्या शेतकरी सभेचे आयोजन
रत्नागिरी : बोगस औषध कंपन्यांवर कारवाई, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, तसेच हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी शेतकरी…
Read More » -
मुख्य बातमी
मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस कोकणातील शेतकऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा देणार
मुंबई : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने तुटपुंजी मदत जाहीर करून वाऱ्यावर सोडल्याने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महिनाअखेरीस…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
रत्नागिरी–सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आंबा बागायतदारांना चुकीच्या कीटकनाशकांमुळे झालेल्या नुकसानीबाबत महत्त्वाची बैठक
रत्नागिरी/सिंधुदुर्ग : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी चुकीची किंवा भेसळयुक्त कीटकनाशके/औषधे पुरवठा झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त…
Read More » -
मुख्य बातमी
राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली तुटपुंज्या मदतीविरोधात आंबा-काजू बागायतदारांचा व्यापक लढा
रत्नागिरी : राज्य सरकारने आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली हेक्टरी २२ हजार रुपयांची आर्थिक मदत अत्यंत तुटपुंजी असून,…
Read More »