शिवसेना
-
मुख्य बातमी
“निष्ठा विकत घेता येत नाही; शिवसैनिकांचा विश्वासघात करणाऱ्यांनी निष्ठेवर भाष्य करू नये!” : रवींद्र डोळस
रत्नागिरी : बाळ माने यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आणि त्यानंतर केलेल्या विधानांमुळे आम्हा शिवसैनिकांना प्रतिक्रिया देणे भाग पडले आहे. पक्षप्रमुख उद्धव…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरी रेल्वे स्थानकावर स्वच्छतागृह वापरण्यासाठी ५ रुपये वसुली, ठाकरे युवासेना आक्रमक
रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून स्वच्छतागृह वापरण्यासाठी बेकायदेशीरपणे ५ रुपये शुल्क आकारले जात असल्याचा गंभीर प्रकार युवासेनेने उघडकीस आणला…
Read More » -
मुख्य बातमी
ठाकरे शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक उत्साहात
रत्नागिरी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक आज (२८ मे) उत्साहात संपन्न झाली. या बैठकीमध्ये…
Read More » -
मुख्य बातमी
जिल्हा शासकीय रुग्णालयातील दुरावस्था आणि रुग्णांच्या गैरसोयीबाबत ठाकरे शिवसेनेची नाराजी
रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयातील दुरावस्था आणि रुग्णांच्या गैरसोयीबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रुग्णालयातील…
Read More » -
मुख्य बातमी
शेतकऱ्यांना कॅनमधून पेट्रोल-डिझेल देण्यास बंदी; ट्रॅक्टर, पंप कसे चालवणार?
रत्नागिरी : जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाळा व शेतीचा मुख्य हंगाम सुरू होत आहे. मात्र, पेट्रोल पंपांवरून कॅन, डब्यातून…
Read More » -
रत्नागिरी जिल्हा
आंबोळगडमध्ये शिवसेना शाखेचा भूमिपूजन सोहळा
राजापूर : तालुक्यातील आंबोळगडच्या शाखेचे भूमिपूजन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार…
Read More » -
मुख्य बातमी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि प्रवासी संघटनांच्या लढ्याला मोठे यश
रत्नागिरी : एसटी बस आणि स्थानकांच्या स्वच्छतेच्या नावाखाली महामंडळाने प्रत्येक प्रवाशाकडून अतिरिक्त २ रुपये आकारण्याचा घेतलेला वादग्रस्त निर्णय अखेर मागे…
Read More » -
मुख्य बातमी
चांदेराई-कुरतडे मार्गावरील दरडींची स्थिती भयावह
रत्नागिरी : तालुक्यातील चांदेराई ते कुरतडे या मुख्य मार्गावरील दरड प्रवण क्षेत्रांची स्थिती अत्यंत भयावह झाली असून, येणाऱ्या पावसाळ्यात येथे…
Read More » -
मुख्य बातमी
गोळप-मानेवाडी दरडग्रस्त नागरिक ५ वर्षांनंतरही मदतीपासून वंचित
रत्नागिरी : तालुक्यातील मौजे गोळप-मानेवाडी येथे सन २०२१ मध्ये झालेल्या भीषण भूस्खलनाला (दरड कोसळणे) पाच वर्षे उलटून गेली, तरीही येथील…
Read More » -
मुख्य बातमी
नाणार बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाची जनसुनावणी रद्द; जनतेच्या एकजुटीचा विजय
राजापूर : तालुक्यातील नाणार, कुंभवडे व सागवे परिसरात प्रस्तावित असलेल्या बॉक्साईट उत्खनन प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, बागायतदार व शिवसैनिकांनी उभारलेल्या…
Read More »