Monsoon
-
मुख्य बातमी
राज्यात आजही पावसाचा अंदाज; कोकण, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता
मुंबई : हवामान विभागाने शुक्रवारी कोकण, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाच्या सरींची अंदाज व्यक्त केला असून, जळगाव जिल्ह्यात…
Read More » -
मुख्य बातमी
कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात आज पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता
मुंबई : राज्यात आज (५ ऑगस्ट) कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने कोकण आणि…
Read More » -
मुख्य बातमी
कोकण, पश्चिम महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई : राज्यात काही भागांत पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी हवामान विभागाने आज सोमवारी कोकण, पश्चिम महाराष्ट्राचा घाटमाथा आणि…
Read More » -
मुख्य बातमी
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत आज मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल झाला असून राज्यात पावसाचा जोर प्रचंड…
Read More » -
मुख्य बातमी
राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई : राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे…
Read More » -
मुख्य बातमी
राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई : भारतीय हवामान विभागाने बुधवारी राज्यातील विविध भागांसाठी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा…
Read More » -
मुख्य बातमी
राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा मान्सूनने जोरदार मुसंडी मारली असून, हवामान विभागाने १९ जुलै ते २३ जुलै या पाच दिवसांच्या…
Read More » -
मुख्य बातमी
पाणी टंचाईमुळे लोटे एमआयडीसीतील उद्योग ठप्प होण्याची भीती
खेड : लोटे औद्योगिक वसाहत आणि पंचक्रोशीतील १९ गावांवर सध्या भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवले असून परिस्थितीत तातडीने सुधारणा झाली नाही,…
Read More » -
मुख्य बातमी
राज्यात २४ जूननंतरच पावसाचा जोर वाढणार
मुंबई : राज्यात मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांना आणखी काही दिवस पावसासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. राज्यात…
Read More » -
आम्ही शेतकरी- कृषी
अल निनो : संकटाचा सामना शेतकऱ्यांची सतर्कता आवश्यक
‘अल निनो ‘ हा शब्द महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी समजून घेणे आवश्यक आहे.अल निनो हे एक वातावरणीय संकट असून आता या…
Read More »