-
महाराष्ट्र
बुरोंडी येथे मच्छीमार जेट्टी उभारणीसाठी प्रयत्न करणार : मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे
मुंबई : बुरोंडी (ता. दापोली, जि. रत्नागिरी) येथे मच्छीमार जेट्टी उभारणीच्या प्रस्तावाला गती मिळत आहे. बुरोंडी परिसरातील मच्छीमारांच्या विविध समस्या,…
Read More » -
मुख्य बातमी
महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेतील १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने या जागांसाठी द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत…
Read More » -
मुख्य बातमी
आयटीआय संगमेश्वर २१ मेपासून प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात
रत्नागिरी : संगमेश्वर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वीजतंत्री, जोडारी, यांत्रिक डिझेल, ड्रेस मेकिंग, नळ कारागीर, सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) या…
Read More » -
मुख्य बातमी
आडीवरे नदीपात्रातील गाळ उपशास प्रारंभ
राजापूर : तालुक्यातील आडीवरे येथील नदीपात्रात साचलेल्या गाळाच्या उपशाच्या कामास प्रारंभ करण्यात आला असून, या कामामुळे आडीवरे बाजारपेठेला संभाव्य पूरस्थितीपासून…
Read More » -
मुख्य बातमी
राजापुरात बनावट विदेशी मद्य जप्त
राजापूर : तालुक्यात गोवा राज्य निर्मित बनावट विदेशी मद्याची विक्री करणाऱ्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत मोठा मुद्देमाल…
Read More » -
मुख्य बातमी
शिर्के प्रशालेच्या प्रेम पाटील याला एनसीसी बेस्ट कॅडेट अवॉर्ड जाहीर
रत्नागिरी : २ महाराष्ट्र नेव्हल युनिट कोल्हापूर एनसीसी ग्रुपचा सीडब्ल्यूएस बेस्ट कॅडेट अवॉर्ड रत्नागिरीतील शिर्के प्रशालेचा विद्यार्थी प्रेम विनोद पाटील…
Read More » -
मुख्य बातमी
कोळंबे (रत्नागिरी) येथे रील बघताना मोबाईलचा स्फोट; तरुण जखमी
रत्नागिरी : मोबाईलवर रील बघत घरी चालत जात असताना मोबाईलचा स्फोट होऊन सुशील सुनील रहाटे (वय ३५, रा. कोळंबे, रत्नागिरी)…
Read More » -
मुख्य बातमी
कातळशिल्पे हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अद्भुत प्राचीन वारसा : जिल्हाधिकारी
सिंधुदुर्गनगरी : ‘युनेस्को’सारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेने दखल घेतलेली अश्मयुगीन कातळशिल्पे हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अद्भुत वारसा आहे. जिल्ह्यासाठी ही अभिमानास्पद बाब आहे,…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरी-सातारा अंतर ५० किलोमीटरने कमी करणाऱ्या पुलाचे लवकरच उद्घाटन
रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर यांच्यातील अंतर आता ५० किलोमीटरने कमी होणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरीत बंद घर फोडून ४ लाखांहून अधिकचा मुद्देमाल लंपास
रत्नागिरी : शहराजवळील मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी येथे एक मोठी घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने एका बंद घराचे कुलूप तोडून…
Read More »