-
मुख्य बातमी
‘आपत्ती व्यवस्थापन पूर्णपणे फेल’
खेड : कशेडी घाटातील नव्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाल्यानंतर भाजप नेते वैभव खेडेकर यांनी प्रशासनाच्या आपत्ती…
Read More » -
मुख्य बातमी
आठ दिवस जनता अंधारात… महावितरण मात्र ‘लोडशेडिंग’ नव्हे तर जबाबदारीच उतरवत आहे
लांजा : तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून अनेक गावांमध्ये वीजपुरवठा पूर्णपणे खंडित आहे. ही केवळ तांत्रिक बिघाडाची बाब राहिलेली नाही, तर…
Read More » -
मुख्य बातमी
‘लँडस्लाईड’चे मुख्य कारण शोधणार; चिपळूणकरांचे जीवन सुरक्षित करण्यात यश : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : लँडस्लाईडचे (दरड कोसळणे) मुख्य कारण शोधणे अत्यंत गरजेचे आहे. कशेडी घाटात कुठेही दरड कोसळलेली नाही, तर सपाट रस्त्यापासून…
Read More » -
मुख्य बातमी
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे, प्रशासनाचे इशारे गांभीर्याने घ्या : महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांचे आवाहन
रत्नागिरी : कोकणात आणि विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांनी अत्यंत सतर्क राहणे गरजेचे असून, प्रशासनाने दिलेल्या…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरी शहर प्रभाग क्रमांक ७ मध्ये भाजपाच्या वतीने दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
रत्नागिरी : शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत ७० टक्के व त्याहून अधिक गुण मिळवलेल्या १६…
Read More » -
मुख्य बातमी
दहिवली दुर्घटनेतील बाधितांना १०० टक्के मदत; पुनर्वसनासाठी नवा आराखडा
खेड : दहिवली येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज तातडीने दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी…
Read More » -
मुख्य बातमी
चिपळूण पूर नियंत्रण व मान्सून सज्जतेबाबत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी घेतली आढावा बैठक
रत्नागिरी : चिपळूण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी चिपळूणमधील वनविभागाच्या सभागृहात आज आढावा बैठक…
Read More » -
मुख्य बातमी
म्हाप्रळ-आंबेत पुलाला २ बार्जची धडक
दापोली : रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या सावित्री खाडीवरील महत्त्वाच्या म्हाप्रळ-आंबेत पुलाला रविवारी सकाळी सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास वाळू वाहतूक…
Read More » -
मुख्य बातमी
मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनात इयत्ता दुसरी पुनर्रचित अभ्यासक्रम उर्दू माध्यम शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण
रत्नागिरी : राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनइपी) २०२० अन्वये इयत्ता दुसरीच्या प्रशिक्षण पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षण उर्दू माध्यमाच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा…
Read More »
