मुख्य बातमी
-
कोकणातील नुकसानग्रस्त आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील : राजू शेट्टी
मुंबई : कोकणातील नुकसानग्रस्त आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर आयोजित केलेला सर्वपक्षीय…
Read More » -
आंबोळगडमध्ये शिवसेना शाखेचा भूमिपूजन सोहळा
राजापूर : तालुक्यातील आंबोळगडच्या शाखेचे भूमिपूजन रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार…
Read More » -
रत्नागिरी पोलीस दलात बेल्जियन मालिनॉइस श्वान दाखल
रत्नागिरी : जिल्हा पोलीस दलाच्या श्वान पथकात एका अत्यंत हुशार आणि चपळ समजल्या जाणाऱ्या बेल्जियन मालिनॉइस जातीच्या श्वानाचा समावेश करण्यात…
Read More » -
रत्नागिरीत पाणी कपातीचे संकट टळले
रत्नागिरी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाच्या पाणीसाठ्याबाबत महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती समोर आली असून, सद्यस्थितीत शहरावर पाणी कपातीचे कोणतेही…
Read More » -
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय : भंते सुमेध बोधी
आबलोली (संदेश कदम) : बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही. मानवतावादानेच मानवी जीवनाचे कल्याण साधता येईल. मानवी जीवनात यशस्वी…
Read More » -
जिल्हा न्यायालयात लोकअदालत यशस्वी; एकाच दिवसात ४ हजार ३२६ प्रकरणांचा निपटारा
रत्नागिरी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नवी दिल्ली) आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (मुंबई) यांच्या निर्देशानुसार, रत्नागिरी जिल्हा न्यायालय…
Read More » -
गणेशगुळे किनाऱ्यावर फिनलेस पोर्पोइज मृतावस्थेत
रत्नागिरी : तालुक्यातील गणेशगुळे समुद्रकिनाऱ्यावर इंडो-पॅसिफिक फिनलेस पॉरपॉईज हा सस्तन प्राणी मृतावस्थेत आढळला. थोडासा डॉल्फिनसारखा दिसणारा हा मासा मृत झाल्याने…
Read More » -
ख्यातनाम मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन
मुंबई : प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ, लेखक, नाटककार आणि मानसिक आरोग्य चळवळीचे खंदे पुरस्कर्ते डॉ. आनंद नाडकर्णी यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी…
Read More » -
पाचल बाजारपेठेत वाहतूक कोंडीवर प्रशासनाची प्रभावी मोहीम; नागरिकांकडून समाधान व्यक्त
राजापूर : तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या पाचल गावामध्ये वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला होता.…
Read More » -
आमदार किरण सामंत यांचा जनता दरबार जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न
राजापूर : लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या पुढाकारातून राजापूर तालुक्याचा जनता दरबार जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांच्या प्रमुख उपस्थितीत…
Read More »