मुख्य बातमी
-
लोटे एमआयडीसीत उद्योग स्थलांतराच्या उंबरठ्यावर? आदित्य ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
खेड : लोटे एमआयडीसीतील वाढते प्रदूषण, खराब रस्ते, अपुऱ्या पायाभूत सुविधा, उद्योगांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी आणि भविष्यात उद्योग स्थलांतरित होण्याची…
Read More » -
तळवली बौद्धवाडी अंगणवाडीत बालक व पालकांचा स्वागत मेळावा उत्साहात संपन्न
गुहागर (संदेश कदम) : तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, गुहागर अंतर्गत बीट तळवलीमधील तळवली बौद्धवाडी अंगणवाडी केंद्रात ‘नवचेतना’…
Read More » -
गणेशभक्त चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासासाठी मंत्री नितेश राणेंची ‘मोदी एक्स्प्रेस’ सज्ज
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मंत्री नितेश राणे यांची ९ आणि ११ सप्टेंबर रोजी ‘मोदी एक्सप्रेस’ धावणार आहे.…
Read More » -
नव्या नाट्यलेखकांना संधी; नाट्य परिषदेची ‘नाट्यलेखन प्रोत्साहन योजना’
मुंबई : मराठी रंगभूमी समृद्ध करणाऱ्या नव्या नाट्यलेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘नाट्यलेखन प्रोत्साहन योजना’…
Read More » -
डॉ. परशुराम निवेंडकर यांना ‘लाल बहादूर शास्त्रीजी आदर्श सेवा पुरस्कार’
रत्नागिरी : आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, समर्पित सेवा आणि सामाजिक बांधिलकीची दखल घेत प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड तालुका रत्नागिरी येथील…
Read More » -
नेपाळ येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन
रत्नागिरी : जिल्ह्यातील कोणतेही नागरिक किंवा पर्यटक नेपाळमध्ये अडकले असतील , तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईकांनी मदतीसाठी दिलेल्या लिंकवर…
Read More » -
रत्नागिरीतील कॉन्क्रीट रस्त्यांचं वास्तव काय? अरुंद रस्ते बनले मृत्यूचा सापळा
रत्नागिरी : शहरातील १०० किमी रस्ते कॉन्क्रीट करण्याचा गाजावाजा करणाऱ्या नगरपालिकेचा कारभार आता चव्हाट्यावर आला आहे. या कॉन्क्रीट रस्त्यांच्या निकृष्ट…
Read More » -
गावखडी श्री स्वामी समर्थ मठात स्वामीसुत महाराज समाधी दिन सोहळ्याचे आयोजन
गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील गावखडीतील श्री स्वामी समर्थ मठात सद्गुरु श्री स्वामीसूत महाराज समाधी दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.…
Read More » -
नेपाळमध्ये महाप्रलय; १६० जणांचा मृत्यू; १००० हून अधिक जण बेपत्ता
काठमांडू : नेपाळच्या रेसुवा जिल्ह्यात महापुराने हाहाकार माजवला आहे. बुधवारी सकाळी ‘भोटेकोशी’ नदीला आलेल्या भीषण पुरामुळे हजारो लोक वाहून गेले…
Read More » -
अरांक्षा यादव रत्नागिरीच्या नव्या उपविभागीय पोलिस अधिकारी
रत्नागिरी : रत्नागिरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर यांची पालघर येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी २०२३ बॅचच्या आयपीएस अधिकारी अरांक्षा…
Read More »