मुख्य बातमी
-
जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता, भावनिक ऐक्य आणि सामंजस्यासाठी काम करीन
रत्नागिरी : भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामाजिक सामंजस्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प करत, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज ‘सद्भावना…
Read More » -
एकात्मिक शहर विकास योजनेतील विश्वनगरची घरकुले लाभार्थ्यांना कायमस्वरूपी द्यावीत
रत्नागिरी : सेवा अभियानाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांना गती मिळण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. आमदार प्रमोद जठार व भाजपा…
Read More » -
सुहास भोळे यांच्या अन्वेषण नाटकाला लेखन पुरस्कार
रत्नागिरी : सन १९७६ पासून विविधांगी लेखन करणाऱ्या रत्नागिरीतील हबीब तन्वीर राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुहास भोळे यांच्या ३८ व्या नाटकाला…
Read More » -
शुक्रवारी ‘जलसंधारण दिनी’ राज्यभरात ‘महा वॉकॅथॉन २०२६’चे आयोजन
रत्नागिरी : “माती वाचली तर शेती वाचेल आणि पाणी जपले तर उद्याचे भविष्य समृद्ध होईल. पाणी हा केवळ आजचा प्रश्न…
Read More » -
ट्रेडिंगमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून रत्नागिरीतील दाम्पत्याला ११.३७ लाखांचा गंडा
रत्नागिरी : ट्रेडिंगमध्ये अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेसह तिच्या पतीची तब्बल ११ लाख ३७ हजार १४…
Read More » -
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातर्फे (स्वायत्त) रत्नदुर्ग किल्ला परिसरात देशी वृक्षांच्या ‘बीजगोळ्यांचा प्रसार व बीज लागवड’
रत्नागिरी : गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरीच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने रत्नदुर्ग किल्ला परिसरात, भगवती मंदिराजवळ बीजगोळे प्रसार व बीज लागवड उपक्रम…
Read More » -
आबलोली येथील महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची दमदार कामगिरी
आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील आबलोली येथील होमाच्या मैदानातील ठिकाणी आबलोली उपकेंद्र येथून निघणारा ११ केव्ही लाईनच्या पोलवर असणारा…
Read More » -
माजी लोकप्रतिनिधीचे २००२ च्या मतदारयादीत नाव गायब; शासकीय अनागोंदीचा फटका!
रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून तब्बल १३वर्षे कार्यरत राहिलेल्या आणि ५ वर्षे उपसरपंच व ५ वर्षे सरपंच म्हणून…
Read More » -
नाशिकपेक्षा अधिक खड्डे पाडण्यासाठीच गोगावलेंना मंत्रीपद?” भास्कर जाधवांचा महायुतीवर हल्लाबोल
गुहागर (संदेश कदम) : महायुती सरकारच्या पालकमंत्री पदाच्या वाटपानंतर राजकीय आखाड्यात आता थेट ठिणग्या पडू लागल्या आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब…
Read More » -
महायुती सरकारच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य : आमदार प्रमोद जठार
रत्नागिरी : सध्या केंद्रात, राज्यात आणि स्थानिक पातळीवर महायुतीचे सरकार कार्यरत असल्यामुळे जनतेच्या प्रलंबित समस्यांना थेट आणि तातडीने सोल्यूशन मिळवून…
Read More »