मुख्य बातमी
-
आदर्श हायस्कूल (कुरतडे) येथे भव्य चित्रकला व हस्तकला स्पर्धा संपन्न
रत्नागिरी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रत्नागिरी तालुका कार्यालय व युवासेना यांच्यावतीने आदर्श…
Read More » -
उचवल्या येथे रस्त्यावर झाडे कोसळल्याने वाहतूक ठप्प; ग्रामस्थांनीच हटवली झाडे
राजापूर : विठापेठ–मलकापूर– अणुस्कुरा–साटवली–पावस या राज्य महामार्गावरील ओणी–पाचल– अणुस्कुरा मार्गावर पाचल ग्रामपंचायत हद्दीतील उचवल्या परिसरात रविवारी (२ ऑगस्ट) दोन ते…
Read More » -
टोकियोतील ‘आयबीएस २०२६’मध्ये प्रमोद शिंदे यांचे मोलाचे योगदान
चिपळूण : तालुक्यातील दसपटी विभागातील पेढांबे गावचे सुपुत्र आणि मटेरियल रिसायकलिंग असोसिएशन ऑफ इंडिया (MRAI) चे कम्युनिकेशन प्रमुख प्रमोद शिंदे…
Read More » -
हनुमान नगर येथे ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड शिबिराला प्रतिसाद
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने तिकिटामध्ये सवलत घेणाऱ्यासाठी महत्त्वपूर्ण असे एनसीएमसी स्मार्ट कार्ड सुरू केले आहे. याचा लाभ घेता…
Read More » -
शेतकऱ्यांना परदेशवारीची सुवर्णसंधी : युरोप आणि चीनच्या कृषी अभ्यास दौऱ्यासाठी शासनाचे २ लाखांपर्यंत अनुदान
रत्नागिरी : शेतीमध्ये केवळ उत्पादन वाढविण्यावर समाधान न मानता, नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमालाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे…
Read More » -
महसूल मंत्र्यांकडून खेडमधील दहिवली दरडग्रस्त कुटुंबीयांना
खेड : महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यादरम्यान तालुक्यातील दहिवली गावातील दरडग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनासंदर्भात प्रत्येकी दोन…
Read More » -
मत्स्य खात्याच्या इतिहासातील सर्वाधिक काम मंत्री नितेश राणेंनी केले
कणकवली : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कणकवली येथील महसूल विभागाच्या समाधान कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मत्स्य व…
Read More » -
मालगुंड आरोग्य केंद्राच्या वतीने उंडी येथे सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड यांच्या वतीने आरोग्य उपकेंद्र वरवडे अंतर्गत उंडी येथे सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात…
Read More » -
पर्जन्यजलसाठवणुकीसाठी हातीसला ग्रामसहभागातून पंधरा हजार लिटरची टाकी
रत्नागिरी : मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानच्या मार्गदर्शनाखाली हातीस ग्रामविकास मंडळाने पावसाचे पाणी साठविण्यासाठी फेरोसिमेंट तंत्रज्ञान वापरून पंधरा हजार लिटरची टाकी उभारली…
Read More » -
कळमुंडीत मोलकरणीसह साथीदाराकडून साडेपाच लाखांची घरफोडी
चिपळूण : तालुक्यातील कळमुंडी येथील हनुमानवाडी परिसरात घरफोडीची घटना उघडकीस आली असून, घरातील मोलकरणीने साथीदाराच्या मदतीने ५ लाख ८८ हजार…
Read More »