मुख्य बातमी
-
ऑनलाईन बँकिंग फसवणूक करणारे दोन भामटे दहिसरमधून गजाआड
रत्नागिरी : जिल्हा पोलीस दलाने ऑनलाईन बँकिंगद्वारे सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाई करत दोन सराईत आरोपींना मुंबईतील दहिसर परिसरातून…
Read More » -
महिला आरक्षण विधेयक हे भाजपचे राजकीय षडयंत्र; विनायक राऊत यांचा घणाघात
रत्नागिरी : भाजपने आणलेले महिला आरक्षण विधेयक हे प्रत्यक्षात महिलांच्या हितासाठी नसून, लोकसभेचे मतदारसंघ स्वतःला पूरक कसे ठरतील यासाठी रचलेले…
Read More » -
मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ’ व्यवसायातून कोकणातील महिलांचा शाश्वत विकास शक्य : डॉ. केतन चौधरी
रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या येथील ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन…
Read More » -
जिल्हा मोटार ट्रेनिंग स्कूलच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत : पालकमंत्री सामंत
रत्नागिरी : जिल्हा मोटार ट्रेनिंग स्कूलच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.…
Read More » -
२० ते २२ एप्रिलदरम्यान राज्यात वादळी पावसाची शक्यता
मुंबई : पश्चिम महाराष्ट्र (प्रामुख्याने घाट परिसर), खानदेश, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये २० ते २२ एप्रिल दरम्यान दुपारनंतर काही…
Read More » -
रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा सोमवारी बंद
रत्नागिरी : नगरपालिका पाणी पुरवठा विभाग व्यवस्थेच्या प्रतिबंधात्मक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सोमवारी (२० एप्रिल) शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.…
Read More » -
बामणघर (मंडणगड) येथे ५२ एकर जमिनीचा अपहार
मंडणगड : तालुक्यातील बामणघर येथे जमीन खरेदीच्या व्यवहारात व्यापाऱ्याची तब्बल ४१ लाख ११ हजार ६०० रुपये किंमतीची ५२ एकर जमीन…
Read More » -
थिबाराजा कालीन बुद्धविहाराबाबत दिशाभूल करण्याचे काम
रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर ड़ॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री उदय सामंत यांनी थिबा…
Read More » -
महिला लोकशाही दिन २० एप्रिल रोजी
रत्नागिरी : एप्रिल महिन्याचा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवारी (२० एप्रिल) रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय…
Read More » -
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे राज्यभर निबंध स्पर्धा
रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने राज्यभर निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे.…
Read More »