आर्टिकल
-
महाभारत आणि आपली कर्तव्ये
महाभारताने गृहस्थाश्रमाची थोरवी गायली आहे. या ग्रंथाच्या शांती पर्वात गृहस्थाश्रमाचा गौरव केलेला दिसतो. धर्मराज सर्वसंग परित्याग करून वनात जाण्याचा हट्ट…
Read More » -
महती महाभारताची
महाभारत ग्रंथाच्या आदिपर्वाच्या पहिल्या अध्यायामध्ये असे सांगितले आहे की, या महाभारत ग्रंथात सर्व वेदांचे रहस्य तर आहेच, पण याशिवाय सांग…
Read More » -
भगवान श्रीपरशुराम
महाभारत म्हणजे केवळ घडलेल्या घटनांचे चित्रीकरण नाही. या ग्रंथात संवादातून रामायणादी कथा मांडल्या गेल्या आहेत. कोकणभूमी निर्माता राजराजेश्वर भगवान श्रीपरशुराम…
Read More » -
महारथी अर्जुन
पुराणकाळात दोन जणांना वनारी या नावाने संबोधले जाते. अशोक वनाचा विध्वंस करणारे महारुद्र हनुमान आणि खांडव वन दहन करणारे अर्जुन,…
Read More » -
सत्यप्रिय गांधारी
बरेच वेळा एखाद्या व्यक्तिरेखेविषयी आपण काही पूर्वग्रह करून घेतो आणि तशाच दृष्टीने तिच्याकडे पाहतो. धृतराष्ट्राची पत्नी किंवा दुर्योधनादी शंभर कौरवांची…
Read More » -
तेजस्वी द्रौपदी
महाभारतातील प्रत्येक व्यक्तिरेखा विलक्षण आहे. प्रसंगाप्रसंगातून त्या व्यक्तिरेखेचे उलगडणारे पदर वाचकाला थक्क करून टाकतात. पुरुषांप्रमाणेच महाभारतातील स्त्रियाही कर्तृत्ववान होत्या. त्यातील…
Read More » -
महाभारत ग्रंथातील राजकारण
भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाहीप्रधान देश आहे. या देशात निवडणुकांमध्ये आपली बाजू मजबूत करण्यासाठी शत्रूपक्षाला आपलेसे करणे सर्रास घडत…
Read More » -
भीष्मपितामहांकडून युधिष्ठिराला राजधर्माचा उपदेश
आपल्याला आठवत असेल की या लेखमालेच्या तिसऱ्या लेखात आपण युधिष्ठिराने जयद्रथाला क्षमा करून सोडून दिल्याचा संदर्भ वाचला होता. या गोष्टीला…
Read More » -
विदुरनीती- भाग २
मागच्या भागात आपण विदुराने पंडिताची कोणती लक्षणे सांगितली आहेत, ते पाहायला सुरुवात केली आहे. महात्मा विदुर म्हणतात, १) सांगितलेले सत्वर…
Read More » -
विदुरनीती- भाग १
भारताने जगाला दिलेल्या अलौकिक देणग्यांपैकी एक असणारे महाभारत हे एक महान काव्य आहे. महाभारत ही केवळ कौरव-पांडव संघर्षाची कथा नाही,…
Read More »