आर्टिकल

  • महाभारत आणि आपली कर्तव्ये

    महाभारताने गृहस्थाश्रमाची थोरवी गायली आहे. या ग्रंथाच्या शांती पर्वात गृहस्थाश्रमाचा गौरव केलेला दिसतो. धर्मराज सर्वसंग परित्याग करून वनात जाण्याचा हट्ट…

    Read More »
  • महती महाभारताची

    महाभारत ग्रंथाच्या आदिपर्वाच्या पहिल्या अध्यायामध्ये असे सांगितले आहे की, या महाभारत ग्रंथात सर्व वेदांचे रहस्य तर आहेच, पण याशिवाय सांग…

    Read More »
  • भगवान श्रीपरशुराम

    महाभारत म्हणजे केवळ घडलेल्या घटनांचे चित्रीकरण नाही. या ग्रंथात संवादातून रामायणादी कथा मांडल्या गेल्या आहेत. कोकणभूमी निर्माता राजराजेश्वर भगवान श्रीपरशुराम…

    Read More »
  • महारथी अर्जुन 

    पुराणकाळात दोन जणांना वनारी या नावाने संबोधले जाते. अशोक वनाचा विध्वंस करणारे महारुद्र हनुमान आणि खांडव वन दहन करणारे अर्जुन,…

    Read More »
  • सत्यप्रिय गांधारी 

    बरेच वेळा एखाद्या व्यक्तिरेखेविषयी आपण काही पूर्वग्रह करून घेतो आणि तशाच दृष्टीने तिच्याकडे पाहतो. धृतराष्ट्राची पत्नी किंवा दुर्योधनादी शंभर कौरवांची…

    Read More »
  • तेजस्वी द्रौपदी 

    महाभारतातील प्रत्येक व्यक्तिरेखा विलक्षण आहे. प्रसंगाप्रसंगातून त्या व्यक्तिरेखेचे उलगडणारे पदर वाचकाला थक्क करून टाकतात. पुरुषांप्रमाणेच महाभारतातील स्त्रियाही कर्तृत्ववान होत्या. त्यातील…

    Read More »
  • महाभारत ग्रंथातील राजकारण

    भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाहीप्रधान देश आहे. या देशात निवडणुकांमध्ये आपली बाजू मजबूत करण्यासाठी शत्रूपक्षाला आपलेसे करणे सर्रास घडत…

    Read More »
  • भीष्मपितामहांकडून युधिष्ठिराला राजधर्माचा उपदेश

    आपल्याला आठवत असेल की या लेखमालेच्या तिसऱ्या लेखात आपण युधिष्ठिराने जयद्रथाला क्षमा करून सोडून दिल्याचा संदर्भ वाचला होता. या गोष्टीला…

    Read More »
  • विदुरनीती- भाग २ 

    मागच्या भागात आपण विदुराने पंडिताची कोणती लक्षणे सांगितली आहेत, ते पाहायला सुरुवात केली आहे. महात्मा विदुर म्हणतात, १) सांगितलेले सत्वर…

    Read More »
  • विदुरनीती- भाग १

    भारताने जगाला दिलेल्या अलौकिक देणग्यांपैकी एक असणारे महाभारत हे एक महान काव्य आहे. महाभारत ही केवळ कौरव-पांडव संघर्षाची कथा नाही,…

    Read More »
Back to top button
error: Content is protected !!