मुख्य बातमी
-
महावॉकेथॉनमध्ये सहभागी होण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आवाहन
रत्नागिरी : मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने आजपासून जलसंधारण सप्ताहाला सुरुवात झाली. २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या “महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर” या…
Read More » -
जांभेकर विद्यालयात स्वातंत्र्यदिनी गुणवंतांचा विशेष गौरव
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.…
Read More » -
अन्न व औषध प्रशासनाची गुहागरमध्ये धडक कारवाई
गुहागर (संदेश कदम) : तालुक्यात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने धडक तपासणी मोहीम सुरू केली असून, अन्न सुरक्षा अधिकारी…
Read More » -
गोडबोले माध्यमिक विद्यामंदिरात सरपंच पाचकुडवे यांच्या हस्ते ध्वजारोहण
रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या केळ्ये येथील शांताराम यशवंत गोडबोले माध्यमिक विद्यामंदिरात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. गावच्या प्रथम नागरीक,…
Read More » -
जिंदल कंपनी प्रशासन आणि उपोषणकर्त्यांमध्ये होणार ओपन कॅमेरा या पद्धतीची चर्चा
रत्नागिरी : तालुक्यातील जयगड येथील जिंदाल प्रकल्प यांच्या विरोधात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज (१५ ऑगस्ट) स्थानिक ग्रामस्थांचे शेतकरी व मच्छीमारांचे…
Read More » -
शिरगाव (रत्नागिरी) येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत स्वातंत्र्यदिन उत्साहात
रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरी येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात…
Read More » -
जागतिक स्तरावर रत्नागिरीला उज्ज्वल करण्यासाठी प्रशासन कार्यरत
रत्नागिरी : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी जिल्ह्याच्या विकासाचा वेगवान आलेख…
Read More » -
जिंदाल कंपनी प्रशासनाविरोधात स्थानिक शेतकरी व मच्छिमारांचे एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण
रत्नागिरी : जिंदाल कंपनी प्रशासनाकडून स्थानिक रहिवासी, शेतकरी आणि मच्छिमारांवर सतत होत असलेल्या अन्यायाविरोधात आज (१५ ऑगस्ट) स्थानिक नागरिकांनी आक्रमक…
Read More » -
टेरवचे माजी पोलीस पाटील धोंडजीराव (आबा) कदम यांचे निधन
चिपळूण : टेरव गावचे माजी पोलीस पाटील धोंडजीराव (आबा) सखारामराव कदम (वय ९७) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. पंचक्रोशीत ते…
Read More » -
‘ब्लू इकॉनॉमी’ कोकण विभागाची जीवनरेषा ठरेल
रत्नागिरी : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘विकसित भारत, विकसित…
Read More »