पाऊस
-
मुख्य बातमी
राज्यात आजही पावसाचा अंदाज; कोकण, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता
मुंबई : हवामान विभागाने शुक्रवारी कोकण, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाच्या सरींची अंदाज व्यक्त केला असून, जळगाव जिल्ह्यात…
Read More » -
मुख्य बातमी
कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात आज पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता
मुंबई : राज्यात आज (५ ऑगस्ट) कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने कोकण आणि…
Read More » -
मुख्य बातमी
कोकण, पश्चिम महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई : राज्यात काही भागांत पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी हवामान विभागाने आज सोमवारी कोकण, पश्चिम महाराष्ट्राचा घाटमाथा आणि…
Read More » -
मुख्य बातमी
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत आज मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल झाला असून राज्यात पावसाचा जोर प्रचंड…
Read More » -
मुख्य बातमी
राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई : राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे…
Read More » -
मुख्य बातमी
राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई : भारतीय हवामान विभागाने बुधवारी राज्यातील विविध भागांसाठी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा…
Read More » -
मुख्य बातमी
जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर; खेड शहर तिसऱ्यांदा जलमय
खेड : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड शहरावर पुन्हा एकदा पुराचे संकट ओढावले आहे. जगबुडी नदीने इशारा…
Read More » -
मुख्य बातमी
राजापूर तालुक्यातील चार दरडग्रस्त गावांवर अतिवृष्टी काळात प्रशासनाचे विशेष लक्ष
राजापूर : तालुक्यातील धोपेश्वर, महाळुंगे, वडदहसोळ आणि परुळे ही चार दरडप्रवण गावे अतिवृष्टीच्या काळात विशेष संवेदनशील असल्याने या गावांवर प्रशासनाने…
Read More » -
मुख्य बातमी
खेड बाजारपेठेत पुन्हा पुराचे पाणी
खेड : तालुक्यात मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा पुराची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून शहरात दुसऱ्यांदा पुराचे पाणी शिरले आहे. सह्याद्रीच्या…
Read More » -
मुख्य बातमी
पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा २४ बाय ७ ‘अलर्ट मोड’वर ठेवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : मुंबईसह किनारी भागातील जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ५० ते ७० किलोमीटर प्रति तास असण्याची शक्यता आहे. यासोबतच ६…
Read More »