उदय सामंत
-
मुख्य बातमी
कोकणातून भविष्यात शास्त्रज्ञ घडतील; विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करावे : पालकमंत्री उदय सामंत
रत्नागिरी : कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट गुणवत्ता असून, म्हणूनच राज्यात कोकण विभागाचा निकाल नेहमीच अव्वल राहिला आहे. भविष्यात याच कोकणातून शास्त्रज्ञ,…
Read More » -
मुख्य बातमी
स्वातंत्र्यवीर सावरकरांची ‘राष्ट्राय स्वाहा’ भावनाच आजच्या आणि उद्याच्या पिढीसाठी मार्गदर्शक : सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार
रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आणि त्यांचे संपूर्ण जीवन हे केवळ देशासाठी समर्पित होते. देशासाठी सर्वस्व अर्पण करणारी त्यांची…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरीत साडेसात हजार कोटी गुंतवणुकीतून ‘ग्रीन स्टील’; सी-प्लेन आणि सीएनजी प्रकल्पांना गती : उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि स्थानिकांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन…
Read More » -
मुख्य बातमी
शिक्षकांनी गावात आदर्श शाळा निर्माण करून पटसंख्या वाढवावी : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : “पुढच्या वर्षी शाळांची पटसंख्या किती वाढेल, गावागावात किती आदर्श शाळा निर्माण होतील आणि त्यामधून आदर्श विद्यार्थी घडवून डॉ.…
Read More » -
मुख्य बातमी
राजापूर नगरपालिकेसाठी १९ कोटींचा विकास निधी मंजूर
राजापूर : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने कोट्यवधी रुपयांचा विशेष विकास निधी मंजूर केला असून, पालकमंत्री उदय सामंत आणि लांजा-राजापूर-साखरपा…
Read More » -
रत्नागिरी जिल्हा
लोटे एमआयडीसीतील सीईटीपी प्लांट एमआयडीसीने ताब्यात घ्यावा : आमदार प्रमोद जठार
खेड : तालुक्यातील लोटे परशुराम एमआयडीसीतील कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (सीईटीपी) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) ताब्यात घ्यावा, अशी मागणी…
Read More » -
मुख्य बातमी
पावसाळ्यातील धोकादायक स्थिती लक्षात घेऊन समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांना बंदी
रत्नागिरी : पावसाळ्यामध्ये वेगवान वाऱ्यांमुळे समुद्र खवळलेला असून उधाणामुळे उंचच उंच लाटा उसळत आहेत. त्यामुळे समुद्राची धोकादायक स्थिती लक्षात घेऊन…
Read More » -
मुख्य बातमी
दरडप्रवण भागातील ग्रामस्थांना स्थलांतरित करा; ग्रामस्थांनीही प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : दरडप्रवण भागातील ग्रामस्थांना प्रशासनाने स्थलांतरित करावे. स्थानिक लोकप्रतिनिधींची देखील त्यासाठी मदत घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत…
Read More » -
मुख्य बातमी
‘लँडस्लाईड’चे मुख्य कारण शोधणार; चिपळूणकरांचे जीवन सुरक्षित करण्यात यश : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : लँडस्लाईडचे (दरड कोसळणे) मुख्य कारण शोधणे अत्यंत गरजेचे आहे. कशेडी घाटात कुठेही दरड कोसळलेली नाही, तर सपाट रस्त्यापासून…
Read More » -
मुख्य बातमी
दहिवली येथे झालेल्या भूस्खलनाची पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी
खेड : तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडीमध्ये सोमवारी रात्री झालेल्या भूस्खलनाची घटना समजल्यानंतर राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.…
Read More »