दरड
-
मुख्य बातमी
कुर्ला येथील भूस्खलन दुर्घटना; मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्याकडून बचावकार्याची पाहणी
मुंबई : कुर्ला (पश्चिम) येथील अशोक नगर, टेकडी क्रमांक ३ येथे आज (१२ ऑगस्ट २०२६) पहाटेच्या सुमारास भूस्खलन झाल्याची दुर्दैवी…
Read More » -
मुख्य बातमी
फगरवठारात (रत्नागिरी) पुन्हा दरड कोसळली
रत्नागिरी : शहराजवळील फगरवठार परिसरात आज (६ ऑगस्ट) पुन्हा एकदा दरड कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरड कोसळताच…
Read More » -
मुख्य बातमी
महसूल मंत्र्यांकडून खेडमधील दहिवली दरडग्रस्त कुटुंबीयांना
खेड : महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यादरम्यान तालुक्यातील दहिवली गावातील दरडग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनासंदर्भात प्रत्येकी दोन…
Read More » -
मुख्य बातमी
अणुस्कुरा घाटात मध्यरात्री मोठी दरड; पोलिसांच्या तत्परतेने वाहतूक पुन्हा सुरू
राजापूर : तालुक्यातील अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या अणुस्कुरा घाटात बुधवारी मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळल्याने घाटमार्गावरील वाहतूक पूर्णपणे…
Read More » -
मुख्य बातमी
रघुवीर घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक ठप्प
खेड : रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यांना जोडणाऱ्या तालुक्यातील रघुवीर घाटात मुसळधार पावसामुळे शुक्रवारी (१७ जुलै) पुन्हा एकदा दरड कोसळली. माती…
Read More » -
मुख्य बातमी
राजापूर तालुक्यातील चार दरडग्रस्त गावांवर अतिवृष्टी काळात प्रशासनाचे विशेष लक्ष
राजापूर : तालुक्यातील धोपेश्वर, महाळुंगे, वडदहसोळ आणि परुळे ही चार दरडप्रवण गावे अतिवृष्टीच्या काळात विशेष संवेदनशील असल्याने या गावांवर प्रशासनाने…
Read More » -
मुख्य बातमी
कशेडी घाटात दरड कोसळली
खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात बुधवारी सकाळी दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला. पोलादपूरजवळ (जि. रायगड) धामणदिवी गावाच्या…
Read More » -
मुख्य बातमी
दहिवली दुर्घटना : बेपत्ता सतीश शेलार व शांताराम शेलार यांचे मृतदेह सापडले; एनडीआरएफची शोध मोहीम पूर्ण
खेड : तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडी येथे भूस्खलन होऊन झालेल्या दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या दोन्ही व्यक्तींचे मृतदेह शोधण्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद…
Read More » -
मुख्य बातमी
दरडप्रवण भागातील ग्रामस्थांना स्थलांतरित करा; ग्रामस्थांनीही प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : दरडप्रवण भागातील ग्रामस्थांना प्रशासनाने स्थलांतरित करावे. स्थानिक लोकप्रतिनिधींची देखील त्यासाठी मदत घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत…
Read More » -
मुख्य बातमी
‘आपत्ती व्यवस्थापन पूर्णपणे फेल’
खेड : कशेडी घाटातील नव्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाल्यानंतर भाजप नेते वैभव खेडेकर यांनी प्रशासनाच्या आपत्ती…
Read More »