-
मुख्य बातमी
आमदार भास्कर जाधव यांच्या निवासस्थानी पारंपरिक दहीहंडी उत्साहात
चिपळूण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण शहरातील पाग येथील निवासस्थानी पारंपरिक पद्धतीने…
Read More » -
मुख्य बातमी
जि. प. आदर्श शाळा शिवणे नं. २ येथे शैक्षणिक दहीहंडी उत्साहात संपन्न
आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा शिवणे नं. २ येथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला आनंदाची जोड देत…
Read More » -
मुख्य बातमी
भाजपकडून राजापुरात मानवी मनोऱ्यांचा थरार; दहीहंडी उत्सवाचे आयोजन
राजापूर : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भारतीय जनता पार्टी (भाजपा) राजापूरच्या वतीने आज (६ सप्टेंबर) भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.…
Read More » -
मुख्य बातमी
रत्नागिरी ग्राहक पेठच्या प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन
रत्नागिरी : गेल्या अनेक वर्षांपासून मी रत्नागिरी ग्राहक पेठेशी जोडलेली आहे. सामाजिक कार्यकर्त्या प्राची शिंदे यांनी अडचणींवर मात करत, अजिबात…
Read More » -
मुख्य बातमी
उत्कर्ष महिलामंडळात ‘जागर नारी शक्ती’ अंतर्गत महिलांच्या मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन
रत्नागिरी : तालुक्यातील पूर्णगड येथील उत्कर्ष महिला मंडळ येथे श्रीकृष्ण मंदिर जीर्णोद्धारानिमित्त आयोजित हळदी-कुंकू समारंभाचे औचित्य साधून ‘जागर नारी शक्ती’…
Read More » -
मुख्य बातमी
नियोजन समितीचा १०० टक्के निधी वेळेत खर्च करा : पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे निर्देश
रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्राप्त होणारा संपूर्ण नियतव्यय १०० टक्के वेळेत खर्च करा, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री डॉ.…
Read More » -
मुख्य बातमी
गणेशोत्सव मंडळांनी डीजे’मुक्त उत्सवाचा आदर्श ठेवावा : जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे
रत्नागिरी : शहरातील आणि जिल्ह्यातील सार्वजनिक तसेच खासगी गणेशोत्सव मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव अत्यंत शिस्तबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करावा. गणेशमूर्तीचे…
Read More » -
मुख्य बातमी
जिल्हा परिषद शाळा मेर्वी गुरववाडी येथे दहीहंडी उत्सव उत्साहात
गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा मेर्वी गुरववाडी व अंगणवाडी येथे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.…
Read More » -
मुख्य बातमी
नियोजन समितीच्या निधीतून जिल्ह्याचा गतिमान विकास साधा; नोव्हेंबरपर्यंत कामे सुरू करा : पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीचा खर्च हा पूर्णपणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासावर झाला पाहिजे. विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात…
Read More » -
मुख्य बातमी
मुंबई विद्यापीठाच्या भारतीय समूह गीतगायन अंतिम फेरीत पाटपन्हाळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे यश
आबलोली (संदेश कदम) : मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या ५९ व्या सांस्कृतिक युवा महोत्सव २०२६-२७ ची भारतीय समूह गीतगायन स्पर्धेची अंतिम…
Read More »