मुख्य बातमी
-
१ ऑगस्टपासून खोल समुद्रात मासेमारीला परवानगी; किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंत १५ ऑगस्टपर्यंत बंदी मात्र कायम
मुंबई : राज्यातील मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी असून, १ ऑगस्ट २०२६ पासून विशेष आर्थिक क्षेत्रात (Exclusive Economic Zone – EEZ) म्हणजेच…
Read More » -
ज्येष्ठ कबड्डीपटू अशोक शिंदे यांचा सन्मान
चिपळूण : प्रसिद्ध कबड्डी समालोचक तथा भारतीय रेल्वे कबड्डी संघाचे प्रशिक्षक राणाप्रताप तिवारी यांच्या हस्ते बँक ऑफ महाराष्ट्र, मुंबई तसेच…
Read More » -
आबलोलीतील चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
आबलोली (संदेश कदम) : लोकशिक्षण मंडळ आबलोली संचलित चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये गुरुबद्दल आदर…
Read More » -
मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्साहात संपन्न
गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम करण्यात आले होते. यानिमित्त भक्तगण मोठ्या संख्येने…
Read More » -
रत्नागिरी वर्षावास कार्यक्रम उत्साहात
रत्नागिरी : दी बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका जिल्हा शाखा रत्नागिरी, यांचे वतीने आज (२९ जुलै)…
Read More » -
रानभाज्यांच्या स्वादिष्ट पाककृतींनी रंगला पाककला महोत्सव
रत्नागिरी : निसर्गाच्या कुशीतून मिळणाऱ्या रानभाज्यांचे पोषणमूल्य, औषधी गुणधर्म आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीतील महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने येथील एस. पी. हेगशेट्ये…
Read More » -
भाट्ये येथे हाऊस बोट टर्मिनल, काजू बोंडापासून विविध उत्पादने, २५ कोटींतून मत्स्यालय
रत्नागिरी : भाट्ये येथे हाऊस बोट टर्मिनल तयार करून पर्यटकांसाठी हाऊस बोट प्रकल्प चालविण्यात येईल. काजू बोंडापासून ज्यूस, सिरप असे…
Read More » -
रत्नागिरी-लाजूळफेरी पूर्ववत सुरू करण्यासंदर्भात बहुजन समाज पार्टीचे रत्नागिरी विभाग नियंत्रकांना निवेदन
रत्नागिरी : रत्नागिरी-लाजूळ फेरी पूर्वीप्रमाणे सकाळी ८.२० वाजता सोडण्यात यावी, या मागणीसाठी रत्नागिरी विभाग नियंत्रकांना बहुजन समजा पार्टी रत्नागिरी यांच्या…
Read More » -
‘कोकण दर्शन’मधून उलगडणार पावसाळी पर्यटन; ३१ जुलै रोजी प्रसारण
रत्नागिरी : जिल्ह्यात पूर्वी पर्यटनाचा हंगाम ठरावीक काळापुरताच मर्यादित असायचा. मात्र गेल्या काही वर्षांत पावसाळी पर्यटनाला मोठी चालना मिळाली असून, कोकणातील…
Read More » -
कोकणनगरवर अन्याय सहन करणार नाही; रत्नागिरी शहरभरातील अवैध गाळे-टपऱ्या हटविण्याची केतन शेट्ये यांनी केली जोरदार मागणी
रत्नागिरी : नगरपालिकेच्या मंगळवारी झालेल्या कौन्सिल सभेत शहरातील अनधिकृत गाळे आणि टपऱ्यांचा मुद्दा चांगलाच गाजला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे…
Read More »