Uncategorized
-
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त १७ ऑगस्ट रोजी रत्नागिरीत “एआय” कार्यशाळा
रत्नागिरी : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (एआय) फोटोग्राफीचे भविष्य वेगाने बदलत आहे. या बदलत्या तंत्रज्ञानासोबत स्वतःला आणि व्यावसायिक छायाचित्रकारांना…
Read More » -
राजापुरातील १३ मोकाट गुरांची चिपळूण गोशाळेत रवानगी
राजापूर : शहरातील मोकाट गुरांच्या वाढत्या समस्येवर राजापूर नगरपालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेत विशेष धरपकड मोहिमेत पकडलेल्या १३ मोकाट गुरांची…
Read More » -
कर्जफेड नियमित वेळेत करण्यासाठी सहकार्य करा : युगंधरा राजेशिर्के
रत्नागिरी : “गेली ३५ वर्षांत रत्नागिरी जिल्हा महिला पतसंस्थेची दमदार व यशस्वी वाटचाल चालू आहे. कर्जदार, ठेवीदार व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून…
Read More » -
जिल्हास्तरीय लोकशाही दिन ३ ऑगस्ट रोजी
रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. ऑगस्ट महिन्याचा लोकशाही दिन ३…
Read More » -
जाकादेवी विद्यालयाच्या सर्वेश मायंगडे विद्यार्थ्याची धाडसी कामगिरी; चोराला पकडण्यात मोलाची भूमिका
रत्नागिरी : तालुक्यातील जाकादेवी येथील तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालयात इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या तरवळ येथील सर्वेश संदेश मायंगडे या विद्यार्थ्याने…
Read More » -
गावराई सड्यावरील कातळशिल्पे चिरेखाणीच्या भक्ष्यस्थानी
सिंधुदुर्गनगरी : कुडाळ तालुक्यातील गावराई सडा येथे असलेली बहुसंख्य कातळशिल्पे चिरेखाणीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. याठिकाणी २५ ते ३० कातळशिल्पे होती,…
Read More » -
चिपळूणमध्ये “एनडीआरएफ” सज्ज
खेड : सततच्या मुसळधार पावसामुळे खेड शहरातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली असून नदीच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. संभाव्य…
Read More » -
लोटे एमआयडीसीमधील कंपनीतील विषारी राख मोकळ्या जागेत टाकल्याचा प्रकार
खेड : तालुक्यातील लोटे एमआयडीसीतील एका कंपनीतून ओपन प्लॉटमध्ये विषारी केमिकलयुक्त राख टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विषारी राख पावसाच्या…
Read More » -
कुवारबाव येथील उतारावर ट्रक उलटला
रत्नागिरी : रेल्वे स्टेशनवरून शहराकडे येणाऱ्या रस्त्यावरील तीव्र उतारावर ट्रकचा आज (२९ जून) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. शहराच्या…
Read More » -
एकही दिव्यांग शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
रत्नागिरी : “राज्यातील दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे. एकही दिव्यांग व्यक्ती शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही,” अशी ग्वाही…
Read More »